मोठी बातमी समोर येत आहे, महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असावी या मागणीसाठी राज्यातील 2000 पैलवानांनी आक्रोश मोर्चा काढला आहे, हा मोर्चा आता मुंबईकडे रवाना झाला आहे.