नंदुरबार जिल्ह्यात यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका रब्बी हंगामाला बसला आहे. परतीचा पाऊस आणि लांबलेल्या अवकाळीमुळे पेरण्यांच्या नियोजनात विस्कळीतपणा आला असून, पेरण्या रखडल्या आहेत. शेतकरी संकटात सापडले आहेत.