धाराशिव जिल्ह्यात गेली आठ ते नऊ दिवसापासून पावसाने दांडी मारल्याने सोयाबीन पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.पाऊसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.