वाढत्या तापमानामुळे जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे. उन्हाळ्याच्या अडीच महिन्यातच वाघूर धरणाच्या पाणी साठ्यात तब्बल 15 टक्क्यांनी घट झाली आहे.