सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील दुर्गम सौंदरी गावात अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे आणि आंबा बागांचे मोठे नुकसान झाले असून ग्रामस्थांनी तातडीने मदतीची मागणी केली आहे.