अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या कवठा गावात पाण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय... एका बाजूला गावाशेजारी धरणात पाणी साठलेलं आहे... तर दुसऱ्या बाजूला गावकरी मात्र पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रात खड्डे खोदून दूषित पाणी पिण्यास मजबूर झाले आहेत.