पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनपुरवठा उशिराने होत असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेलची भीषण टंचाई जाणवत आहे. दोन ते तीन दिवसांनी होणारा इंधनपुरठा पाच दिवसांवर पोहोचला आहे, त्यामुळे पेट्रोल पंपांवर इंधन शिल्लक नसल्याचं चित्र आहे.