शिंदखेडा तालुक्यातील धांदरणे आणि डाबली या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, सध्या टँकरद्वारे विहिरीत पाणी सोडून गावाची तहान भागवली जात आहे. ग्रामस्थांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.