कोकणामध्ये आठ दिवस पावसाने दडी मारल्यानंतर कालपासून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू लागले आहेत. मालवण येथील राजकोट समुद्रकिनारी चार ते पाच उंचीच्या लाटा उसळू लागलेल्या आहे. त्यामुळे समुद्र सध्या खवळलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. समुद्रामध्ये पावसाचं वातावरण तयार झाला आहे त्यामुळे मच्छीमार बांधवांनी समुद्रामध्ये जाऊ नये असा आव्हान देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.