आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे परभणी शहरातील अनेक पोहा, वडापाव, आणि पाव भाजी स्टॉल चालवणाऱ्या व्यावसायिकांवर दुकान बंद करण्याची वेळ आली आहे. हॉटेल बंद झाल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.