साखरेचे भाव वाढल्याने विरारमधील महिलांचे बजेट कोलमडले आहे. सरकार लाडकी बहिणीचे पैसे देते आणि दुसरीकडे अशी महागाई करत आहे. सरकार लाडकी बहिणीच्या पैशाकडे लक्ष देण्यापेक्षा वाढलेले भाव कमी करावे अशी मागणी महिला करत आहेत.