प्रतिवर्षी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर कोकणातून नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात जवळपास आंब्याच्या 500 पेट्या दाखल होत असतात, मात्र यंदा आंब्यांची आवक घटली असून, केवळ 100 पेट्याच बाजारात दाखल झाल्या आहेत.