वाशिम शहरात तापमानात वाढ होत असून भूजल पातळीही खालावत चालली आहे. त्यामुळे अनेक भागातील घरगुती बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी झाली आहे. काही ठिकाणी बोअरवेलमधून पाणी येणे बंद झाल्याने नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवत आहे.