मध्यरात्री सूरु होणाऱ्या अग्निकुंड प्रभावळीचा सोहळा अग्नी शांत होईस्तोवर सूरु असतो.भक्तीचा हा अद्भूत सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्र -तेलंगणा-आध्रप्रदेशातील भाविक गर्दी करित असतात.