अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये सध्या टोमॅटेची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर झाला असून, टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.