मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी दोन्ही दिशांना भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. गुजरातहून मुंबई आणि ठाण्याकडे जाणाऱ्या लेनवर सुमारे १० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून, मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.