वसई विरार शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या बाजूची धोकादायक झाडे कोसळली. आगाशी, राजोड़ी, उमराला, दिवानमान या ठिकाणच्या रस्त्यावर झाडे पडल्यामुळे त्याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वसई विरार पालिकेने पावसाळापूर्व धोकादायक झाडांची छाटणी करणे गरजेचे होते.