सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली, या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र आता या पावसामुळे काजू आणि आंब्याच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.