वर्ध्याच्या सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी एक हजारावर नागरिकांनी रक्ताने पत्र लिहिले. खासदार अमर काळे यांनीही आंदोलन स्थळी येत रक्ताने पत्र लिहिले.