जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे सरबत, सोडा, उसाच्या रसाची मागणी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून लिंबाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून बाजारात तुटवडा जाणवत आहे.