भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, यामुळे चिंचपूर बंधारा पाण्याखाली बुडाला आहे. त्यामुळे चिंचपूर भागातील महाराष्ट्र-कर्नाटकचा संपर्क तुटला आहे. चिंचपूर बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.