पाच ते सात रूपये प्रति किलो भावामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टरबुज काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.