येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाईने थैमान घातले आहे. मार्चच्या अखेरीस परिस्थिती गंभीर झाली असून, पंचायत समिती १३ गावे व ६ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.