चेहऱ्यावर नारळ पाणी लावल्यास काय फायदे होतात?
20 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी लोक महागड्या उत्पादनांचा वापर करतात
पण जर दररोज चेहऱ्यावर नारळ पाणी लावले तर त्वचा चमकदार होईल
नारळाच्या पाण्यात त्वचेला उजळवण्याचे गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावरील टॅन काढून टाकण्यास मदत करतात
जर त्वचा तेलकट असेल आणि वारंवार पिंपल येत असतील तर त्वचेवर नारळाचे पाणी लावा. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात
नारळाच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी भरपूर असतात, जे त्वचेवरील निस्तेजपणा दूर करतात
नारळाच्या पाण्यात कापसाचा बोला बुडवून पाणी चेहऱ्यावर हळूवारपणे लावा. 10-15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा
तुळशीला लाल रंगाचा धागा बांधल्याने काय फळ मिळते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा