प्रसिद्ध अभिनेत्रीत्या बहिणीने माधुरीवर गंभीर आरोप केले तेव्हा...
03 May 2025
Created By: Shweta Walanj
संजय दत्तचं पहिलं लग्न ऋचा शर्मासोबत झालं होतं. पण माधुरीसोबत देखील अभिनेत्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या.
संजय - ऋचा यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. यासाठी माधुरीला जबाबदार ठरवण्यात आलं.
ऋचाची बहीण एनाने माधुरीवर गंभीर आरोप केले. माधुरी स्त्री म्हणून वाईट... असं एना म्हणाली.
'माधुरीला चांगला जोडीदार भेटला असता, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला.'
'साजन' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर संजय आणि माधुरीच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला.
एका मुलाखतीत संजूबाबाने चौथं लग्न माधुरीसोबत करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.
हे सुद्धा वाचा : तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय कराल? प्रेमानंद महाराज म्हणाले...