मुंबई इंडियन्सने 13 वर्षांनंतर पाहिला असा दिवस, नक्की काय?
2 May 2025
Created By: Sanjay Patil
मुंबई इंडियन्सने गुरुवारी 1 मे रोजी राजस्थानचा 100 धावांनी धुव्वा उडवला आणि मोठा विक्रम केला
मुंबईने 13 वर्षांनंतर राजस्थान विरुद्ध जयपूरमध्ये विजय मिळवला, मुंबईने याआधी 2012 साली अखेरीस ही कामगिरी केलेली
तसेच मुंबईने तब्बल 17 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा बचाव करण्यात यश मिळवलं
मुंबईचा राजस्थान विरुद्धचा हा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला
मुंबईने Ipl 2025 मध्ये 2017 नंतर पहिल्यांदा सलग 6 सामने जिंकण्याची कामगिरी केली
आयपीएलमध्ये मुंबईच्या पहिल्या 4 फलंदाजांनी पहिल्यांदाच प्रत्येकी 40 पेक्षा अधिक धावा केल्या
मुंबई इंडियन्स 7 विजयांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे
5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा