अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, थकवा, अंगदुखी, लक्ष न लागणे किंवा स्मरणशक्ती कमी होणे या आजारांनी ग्रासले आहे.

या सर्व समस्या फक्त एक गोष्ट करून सोडवल्या जाऊ शकतात. कर्करोगासारख्या समस्याही टाळता येतात.

तुम्हाला फक्त रोज तासभर चालायचे आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही फायदे होतात.

दररोज मध्यम गतीने चालल्याने कॅलरी बर्न होतात. तुम्ही जितक्या जास्त कॅलरीज बर्न कराल तितके जास्त फायदेशीर होईल.

तुम्ही रोजच्या जेवणातून मिळणाऱ्या कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरी बर्न करत असाल तर तुमचे वजन कमी होऊ लागते.

नियमित चालणे तुमच्या हृदयासाठी खूप चांगले आहे. यामुळे हृदयाचे कार्य सुधारते

आजारी पडण्याचा धोका कमी होतो. हृदयाचे ठोके आणि रक्ताभिसरण वाढवून उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवतो.

Heart attack : हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका का जास्त असतो