Created By: Atul Kamble

22 May 2026

मानवाने सर्वात आधी कोणत्या फळाची शेती केली  ?

जगात शेकडो प्रकारची फळे आहेत. परंतू एक फळ असेही आहे जे तब्बल ११,४०० वर्षे जुने आहे,यास भारतीय देखील खातात.

 या फळाचे नाव अंजीर आहे,संशोधक आणि इतिहासकारांच्या मते अंजीर प्राचीन काळात शेतीद्वारे मानवाने पिकवलेले फळ आहे.

 अंजीर प्राचीन इजिप्तवासी, युनानी आणि मध्य पूर्वेतील लोकांसाठी हे महत्वाचे फळ राहिले, कारण याची शेती करणे सोपे होते.

 अंजीराचा त्या काळात अनेक प्रकारे वापर केला जायचा, कारण हे फळ नैसर्गिकरित्या खूप गोड होते.

अंजीराची खास बात म्हणजे याला सुखवून दीर्घकाळापर्यंत याचा वापर करता यायचा. याच कारणाने याचा वापर वाढला.

अंजीर तापमान वाढल्यानेही खराब व्हायचे नाही. त्यामुळे लांबच्या प्रवासात शरीराला ऊर्जा देण्यासाठी हे कामाला यायचे.

अंजीर तोंड गोड करण्याशिवाय त्याच्या पोषक तत्वांसाठी ओळखले जाते. यात प्रोटीन, कार्ब आणि फायबर सह अनेक जीवनसत्वे असतात.