11 April 2025

काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानात तणाव निर्माण झाला आहे. 

23 April 2025

भारत पाकिस्तानला विविध मसाले, फळे, नियमित स्वयंपाकासाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंची निर्यात करतो. 

भारत पाकिस्तानला मिरची, हळद, जिरे निर्यात करतो. या तिन्ही वस्तू स्वयंपाकासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. 

बासमती तांदूळ त्याच्या सुंगधामुळे जगभर प्रसिद्ध आहे. भारत एकमात्र देश आहे, ज्यामधून बासमती तांदळाची निर्यात होते. 

आंबे, केळी, मोसंबी भारतातून पाकिस्तानला मिळतात. कांदे, लसूणसुद्धा भारतातून पाकिस्तानला निर्यात केली जाते. 

भारतामधील चहा पाकिस्तानी नागरिक चवीने पितात. दार्जिलिंग येथील चहा पाकिस्तानमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. 

भारत पाकिस्तानला जैविक रसायने, औषधीय उत्पादने, खनीज, साखरेची सुद्धा निर्यात करतो. 

भारताने पाकिस्तानकडून येणाऱ्या मालावर 200 टक्के टॅरिफ लावले आहे. तसेच भारताने पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाही काढून घेतला आहे.