15 August 2025
Created By: Atul Kamble
26 August 2025
Created By: Atul Kamble
अनेक लोकांना जेवल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय असते.ते जेवल्यानंतर अर्ध्या तासांनंतर चहा पितात
परंतू जेवल्यानंतर चहा पिणे योग्य आहे का? असे केल्याने कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो
चहात कॅफीन नावाचे तत्व असते,जर जेवल्यानंतर लागलीच चहा प्यायल्याने पचनतंत्र कमजोर होऊ शकते
जेवल्यानंतर चहा पिल्याने पोटात गॅस आणि एसिडीटीची समस्या होऊ शकते.जेवण पचनातही समस्या निर्माण होऊ शकते
चहातील कॅफीन ब्लडप्रेशर वाढवू शकते.हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी जेवणानंतर चहा पिणे योग्य नाही
जेवणानंतर चहा प्यायल्याने हृदयाची स्पंदने आधीच्या तुलनेत वेगाने होतात. नियमितपणे असे केल्याने हृदयासंबंधीत आजार होण्याचा धोका वाढतो.
जेवणानंतर चहाचे सेवन केल्याने हायपर एसिडीटी झाल्याने तीव्र डोकेदुखीची समस्या होऊ शकते
जेवणानंतर लागलीच चहा घेतल्याने पोषकतत्वं शरीरात शोषले जात नाहीत.खूपकाळ असाच चहा घेतल्याने शरीरात पोषकतत्वांची कमतरता राहते
अधिक शर्करायुक्त चहा प्यायल्याने तज्ज्ञांच्या मते डायबिटीजला आमंत्रण मिळू शकते
ही माहिती सर्वसामान्यज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी हेल्थ एक्सपर्टचा सल्ला घ्यावा