जेवल्यानंतर या 4 वस्तूंचे पाणी प्या,आतड्यातील सर्व घाण होईल साफ
26 February 2025
Created By: Atul Kamble
जेवल्यानंतर अनेकांना गॅसेसचा प्रॉब्लेम येतो, पोट नीट साफ होत नाही
रोज बडीशेप,इलायची, जिरे आणि ओव्याचे पाणी प्यायले तर चांगले फायदे मिळतात
शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉलला बाहेर काढण्यासाठी हे मदतगार ठरते
हाय ब्लड प्रेशरला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी देखील हे पाणी फायद्याचे असते
शरीराच्या नाजूक इम्युनिटी सिस्टीमला मजबूत करण्यासाठी देखील हे पाणी प्या
लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील या चार मसाल्यांचे पाणी प्यावे
ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारीत आहे. योग्य माहीतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
25 दिवस दह्यात हा पिवळा पदार्थ मिसळून खा, 50 व्या वयात पंचवीशीचे दिसाल