Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
अंजीर फळ कोणी खाऊ नयेत ?
16 April 2025
Created By: अतुल कांबळे
अंजीर एक अत्यंत पौष्टीक फळ आहे. ते सुखलेले आणि ताजे दोन्ही प्रकारे पौष्टीकच असते
अंजीर हे उष्ण असल्याने उन्हाळ्यात भिजलेले केवळ एक अंजीर खावे, काही जणांनी ते खाऊच नये
ज्यांच्या शरीरात आधीच उष्णता खूप आहे. त्यांनी उन्हाळ्यात अजिबात अंजीर खाऊ नये
अंजीर प्रचंड उष्ण असल्याने तोंडात व्रण,नाकातून रक्त, त्वचेवर फोड येऊ शकतात
अंजीरात नैसर्गिकरित्या खूपच साखर असल्याने डायबिटीजवाल्यांनी अंजीर खाऊ नये
अंजीरात फायबर असते,मात्र जास्त खाल्ले त्याने लहानमुलांना जुलाब होऊ शकतात
अंजीराची काहींना अलर्जी असू शकते त्यांना खाज, घशात खवखव, त्वचेवर रॅशेस येऊ शकतात
सांपापेक्षाही कैक पटीने विषारी असतात हे 5 जीव, एका घटकेत होतो मृत्यू