भारत आणि कॅनडा यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे.
जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत खलिस्तनवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत असल्याचा आरोप केला होता.
ट्रूडो यांच्या या आरोपामुळे भारत-कॅनडा ट्रेड डिल आता अडचणीत आली आहे.
दोन्ही देशांत व्यापारी करार न होण्याचा सर्वाधिक तोटा कॅनडाला होणार आहे.
भारताला कॅनडाकडून होणारे व्यापारी फायदे मर्यादीत आहेत.
भारत-कॅनडाचा व्यापार 8.2 अब्ज डॉलरचा होता.
भारत आता आक्रमक झाला असून कॅनेडाला आरोपाचे पुरावे देण्याचे सांगितले आहे.
भारताने कॅनेडाच्या नागरिकांना व्हिसा बंद केला आहे.