तुळशी विवाह करण्याचे काय फायदे आहेत?
28 october 2025
Created By: Mayuri Sarjerao
हिंदू धर्मात तुळशी विवाहाचे विशेष महत्त्व आहे
तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णूरुप असलेल्या शाळीग्राम आणि तुळशीमातेचा विवाह करण्याची परंपरा
तुळशी विवाह केल्याने व्यक्तीला सुख, समृद्धी, सौभाग्य लाभते
तुळशी विवाह केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि त्यामुळे गरिबी दूर होते
वैवाहिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या दूर होतात
तुळशी विवाह केल्याने निपुत्रिक जोडप्यांना संततीचे सुख मिळते.
असे म्हटले जाते की ज्या घरात तुळशी विवाह होतो तिथे देवी लक्ष्मी वास करते
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
प्रार्थनेदरम्यान किंवा पूजा करताना जांभई येणे शुभ आहे की अशुभ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा