जात जनगणनेचे पाच प्रमुख फायदे माहिती आहेत का?
1 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
मोदी सरकारने जनगणनेला मान्यता दिली आहे. देशातील शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती.
भारतात 1931 पर्यंत जातीय जनगणना करण्यात आली होती. पण स्वातंत्र्यानंतर 1951पासून जातीय जनगणनेवर बंदी घालण्यात आली.
भारतात जातीवर आधारित भेदभाव रोखण्यास आणि वंचित घटकांना ओळखण्यासाठी जनगणनेमुळे मदत होईल.
जात जनगणनेनंतर येणारा डेटा उपेक्षित समुदायाच्या प्रगतीस मदत करेल. त्याचा थेट फायदा मिळू शकेल.
ओबीसी आणि इतर घटकांच्या अचूक लोकसंख्येच्या आकडेवारीशिवाय सरकारी संसाधनांचे समान वितरण करणं कठीण आहे.
जातीय जनगणना विविध जाती गटांच्या सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या गरजांबाबत माहिती मिळेल.
जातीय जनगणनेमुळे सरकारला त्यांच्या धोरणात किती बदल करायचं हे कळेल.
आयपीएलच्या एका सामन्यासाठी पंचांना किती मानधन मिळतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा