Chanakya NITI : जीवनात ही चार तत्वं पाळा, जीवनात यशस्वी व्हाल
12 May 2024
Created By : Atul Kamble
1 July, 2024
Created By : Atul Kamble
चाणक्य यांच्यामते मनुष्याने जीवनात काही तत्वं पाळली तर तो प्रत्येक कामाला यश
मनुष्याने नेहमी ईमानदार राहून सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे
आचार्य चाणक्य यांच्या मते मनुष्याने कधी वायफळ खर्च करु नये
चाणक्यांच्या मते मनुष्याने पैशाची बचत करायला हवी, भविष्यात त्याचा आधार मिळतो
मेहनत करणारा व्यक्ती कधीच अपयशी होत नाही त्याला यश मिळतेच
चाणक्यांच्या मते जो मनुष्य करतो त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होतेच, अन् नेहमी पैसा खेळतो
आचार्य चाणक्य यांच्या मते मनुष्याने आपली वाणी मधुर ठेवायला हवी
जो माणूस गोड बोलतो तो सर्वांना आपलासा करीत असतो त्यामुळे त्यांना चिंता नसते
भारतीय क्रिकेट टीममधील या दोघा खेळाडूंचे स्थान धोक्यात ?