आचार्य चाणक्यनी निती शास्त्रात पृथ्वीवरच स्वर्ग सुख भोगणाऱ्या माणसांच वर्णन केलय.
13th March 2025
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, अशी माणसांना जिवंतपणीच संसारात
स्वर्ग प्राप्ती होते.
13th March 2025
आचार्य चाणक्य म्हणतात अशा माणसांच जीवन नेहमीच आनंदात जातं.
13th March 2025
आचार्य चाणक्य म्हणतात जो माणूस मधुर आणि सच्चा वाणीचा असतो, तो स्वर्गात जातो.
13th March 2025
आचार्य चाणक्य म्हणतात अशा मधुर वाणीचे लोक प्रत्येकाला आपला मित्र बनवतात. त्यांचा कोणी शत्रू नसतो.
13th March 2025
आचार्य चाणक्य म्हणतात अशी माणसं जगात निडर बनून स्वर्ग समान सुखाची प्राप्ती करतात.
13th March 2025
अशा लोकांना समाज, कुटुंबात भरपूर मान सम्मान मिळतो. लोक त्यांचं ऐकतात.
13th March 2025
बहिणीच लग्न झालं, ऋषभ पंतला आता मिळणार 32 कोटी रुपये
13th March 2025