वृंदावनचे संत प्रेमानंद महाराजांकडे अनेक लोक आपल्या समस्या घेऊन येतात. महाराज प्रत्येकाला त्याच्या समस्येच समाधान सांगतात.

6th May 2025

Created By: Dinanath Parab

आयुष्यात जेव्हा अंतिम वेळ येते.  त्यावेळी काही तास आधी की काही दिवस आधी संकेत मिळतात? असा प्रश्न एका महिलेने विचारला.

6th May 2025

Created By: Dinanath Parab

त्यावर प्रेमानंद महाराज म्हणाले की, अंतिम क्षणांबद्दल महात्मांना कळतं. जे निरंतर भजन करत असतात, त्यांना संकेत मिळतात.

6th May 2025

Created By: Dinanath Parab

6th May 2025

Created By: Dinanath Parab

त्यांना समजतं की, आपलं शरीर आज पूर्ण होणार आहे. पण सगळ्यांना समजत नाही. आजकाल लोक नाचता नाचता मरतात. काही लोक खाता-खात मरतात.

6th May 2025

Created By: Dinanath Parab

Created By: Dinanath Parab

फक्त सिद्धपुरुषांना आपल्या मृत्यूबद्दल माहित असतं. जे देवाच भजन करत असतात. त्यांचा आत्मा परमात्याशी जोडलेला असतो.

6th May 2025

Created By: Dinanath Parab

प्रेमानंद महाराज म्हणाले की, मृत्यूचा आभास फक्त सिद्धपुरुषांना होतो.  जे ईश्वराच भजन-कीर्तन करतात.

6th May 2025

Created By: Dinanath Parab

साधारण मनुष्य पशूसारखा मरतो. पशुंसारखा त्यांचा जन्म असतो. पशुंसारख त्यांचं आचरण असतं असं प्रेमानंद महाराज म्हणाले.  

6th May 2025

Created By: Dinanath Parab