कोणता मंत्र तुमचे भाग्य बदलू शकतो?

10 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

पूजाविधी व्यतिरिक्त काही मंत्रांचा जप करून आपण आपल्या आयुष्यात बदल आणू शकतो. ज्योतिषशास्त्रात प्रभावी मंत्र सांगितले आहेत. 

अनेकदा मेहनत करूनही हवं तसं यश हाती लागत नाही. यासाठी दररोज 'ओम ऐम श्रीं भागोदय कुरु कुरु श्रीं एम फट्' या मंत्र जप करू शकता. 

ज्योतिषशास्त्रानुसार,'ओम ऐम श्रीं भागोदय कुरु कुरु श्रीं एम फट्' या मंत्राचा जप करून भाग्याचं दारं खुलं होतं. 

या मंत्राचा रोज जप केल्याने भाग्याची साथ मिळते. तसेच काही कामंही मार्गी लागतात. 

या मंत्र जपाने नशिबाची साथ मिळते. तसेच जीवनात सकारात्मक बदल होतात आणि आनंद, शांती लाभते. 

नशिब जागृत करण्यासाठी हा मंत्र प्रभावी मानला गेला आहे. श्रद्धेनुसार 11, 21 किंवा 51 जप करू शकता. 

मंत्राचा जप नित्यनेमाने केल्याने सर्व दु:ख दूर होतात आणि सर्व कामात यश मिळतं.

एअर स्ट्राईक रात्रीच करण्याचं कारण काय, जाणून घ्या पाच फायदे