आचार्य चाणक्य - असे लोक नेहमी गरीबच राहतात

10 July 2025

Created By: Atul Kamble

आचार्य चाणक्य यांची चाणक्य निती आजही तंतोतंत लागू होते, अनेक लोक त्यापासून मार्गदर्शन घेतात

आज आपण आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार कोणते लोक गरीब होतात ते पाहणार आहोत

 जे लोक मुर्खांना आपला उपदेश देण्यात वेळ दवडतात असे लोक कधी श्रीमंत होत नाहीत

व्याभिचारी लोक श्रीमंत होत नाहीत,त्यांचे सर्व जीवन आजारावर पैसा खर्च करण्यात जाते

वाईट कर्म करणारे लोकही कधी श्रीमंत होत नाहीत,त्यांची संगत त्यांना बरबाद करते

नेहमीच काही ना काही मागणारे देखील श्रीमंत होत नाहीत,ते आत्मनिर्भर होत नाहीत

भूकपेक्षा जास्त खाणारे श्रीमंत होत नाहीत, ते दुसऱ्यांच्या हिश्शाचे खातात,म्हणून लक्ष्मी नाराज होते

घाणेरडे कपडे घालणारे लोकही श्रीमंत होत नाहीत, दरिद्री राहतात,लक्ष्मी त्यांच्यावर रुष्ट असते

( डिस्क्लेमर : ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे )