Chanakya niti : या जागी आपल्या तोंडाला कुलूप लावा,अन्यथा होऊ शकते नुकसान

28 February 2025

Created By: Atul Kamble

आचार्य चाणक्य हे महान तत्ववेत्ता आणि राजकीय तज्ज्ञ होते

 आचार्य चाणक्य यांनी राजकीय आणि व्यावहारीक शहाणपण शिकविले आहे

आचार्य चाणक्य यांनी जीवनात उपयोगी पडणारी तत्वे सांगितली आहेत

आचार्य चाणक्य यांनी लोकांच्या व्यक्तीमत्वाविषयी अनेक वैशिष्ट्ये सांगितली आहे

बुद्धीमान लोक विचार न करता आणि कोणत्याही जागी काहीही बोलत नाहीत 

आचार्य चाणक्य यांच्या मते काही जागी आपण  शांत राहाण्यातच भलाई असते

राग आलेल्या व्यक्ती समोर वाद घालणे किंवा त्याला समजावण्यात वेळ दवडू नये