आंघोळ न करता तुळशीला पाणी अर्पण केल्याने वाढतात अडचणी?
30 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
तुळशीचे रोप पवित्र आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते.
काही लोकांच्या मनात असा प्रश्न असतो की आपण स्नान न करता तुळशीला पाणी अर्पण करू शकतो का?
धार्मिक श्रद्धेनुसार, स्नान न करता तुळशीला कधीही पाणी अर्पण करू नये
असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुळशीच्या रोपात वास करते आणि तिला पवित्रता, स्वच्छता आवडते
स्नान न करता तुळशीला पाणी अर्पण करणे हे तुळशीचा अपमान मानला जातो.
स्नान न करता तुळशीला पाणी अर्पण केल्याने धनदेवता नाराज होऊ शकते, ज्यामुळे घरात आर्थिक संकटे येऊ शकतात
तुळशीला स्पर्श करण्यापूर्वी किंवा तिला पाणी अर्पण करण्यापूर्वी स्नान करावे
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
उन्हाळ्यात दररोज सकाळी एक चमचा तूप खाल्ल्याने काय फायदे होतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा