Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
'सैनिकांचे कष्ट वाया नाही जाणार',भारतीय जवानांबद्दल काय म्हणाले प्रेमानंद महाराज ?
10 May 2025
Created By: अतुल कांबळे
भारत-पाक तणावात वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी भारतीय जवानांना प्रणाम केला
भारत-पाक तणावात वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी भारतीय जवानांना प्रणाम केला
" महाराज म्हणाले, माझे सैनिक बांधव जे कष्ट घेत आहेत ते व्यर्थ जाणार नाही.जेवढी भगवत प्राप्ती एका योगीचे असते. तेवढीच त्यांनाही होईल"
त्यांनी सैनिकांच्या वीरता आणि समर्पणाची तुलना इश्वर-प्राप्तीशी करीत म्हटले की जीवनात मृत्यू तर सर्वांनाच येणार आहे
पण, जे आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाची सेवा करीत आहेत. त्यांच्यासाठी संपूर्ण भारत एक कुटुंब आहे.
एखादा जवान शहीद झाल्याचे कळताच असे वाईट वाटते की घरातलाच कोणी गेला...
प्रेमानंद महाराज यांनी सैन्याबद्दल आभार प्रकट करताना म्हटले की आपण आरामात झोपतो कारण सैनिक दिवसरात्र बर्फात खडा पहारा देताहेत
भारतीय सैन्याचे बलिदान देखील भगवत प्राप्तीचा मार्ग आहे.कारण त्यांनी देशभक्तीलाच आपला धर्म मानले आहेत.
उन्हाळ्यात कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने काय फायदा होतो ?