जन्माला येणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित असतो. परंतु मृत्यूपूर्वी काही संकेत मिळतात का?
6 May 2025
Created By: Jitendra Zavar
संत प्रेमानंद महाराज यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात मृत्यूपूर्वी काही अनुभूती होत असल्याचे म्हटले आहे.
प्रेमानंद महाराज यांच्या माहितीनुसार, शेवटच्या काळात मानवास आपल्या चुका आठवतात. त्याच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण होतो.
अंतीम काळात व्यक्ती आपल्या नातेसंबंधांबद्दल विचार करतो. मुलांबद्दल, जोडीदाराबद्दल विचार करतो. त्याला आसक्ती निर्माण होते.
जे व्यक्ती भगवंतांचा आश्रय घेतात आणि भक्ती करतात त्यांना शांती मिळते. त्यांना आध्यात्मिक चेतनेचा अनुभव मिळते.
मृत्यू आजारपण किंवा अपघातामुळे होत असेल तर मृत्यूच्या वेळी शारीरिक वेदना होऊ शकतात.
प्रेमानंद महाराजांच्या मते, ज्यांनी अशुभ कृत्ये केली आहेत त्यांना शेवटच्या क्षणी त्यांची आठवण येते.
प्रेमानंद महाराजांच्या मते, जेव्हा शेवटचा क्षण काळ जवळ येतो तेव्हा व्यक्तीचे मन अस्वस्थ होऊ लागते. व्यक्तीच्या इंद्रियांसह त्याचे आंतरिक मनही अस्वस्थ होते.