हिन्दू धर्मात देवी-देवातांना प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप केले जाते. त्याचे खूप महत्व आहे. परंतु चालता-फिरता मंत्रजप केल्यावर काय होते?
21 February 2025
चलता चालता मंत्र जप करणे हे प्राचीन अन् प्रभावी अभ्यास आहे. हे केवळ तुमचे मन शांत नाही करत तर आरोग्य आणि अध्यात्मिक विकासासाठी फायदेशीर असते.
प्रेमानंद महाराज म्हणतात, चालता फिरताना मंत्र बोलल्यावर मन शांत राहते. तणाव कमी होते. चालताना मंत्र बोलत असताना तुमचे लक्ष केवळ मंत्रावर असते.
मंत्र जप केल्यावर मनावर नियंत्रण मिळवता येते. मन भटकण्यापासून रोखू शकता. मंत्र्यावर लक्ष केंद्रीत झाल्यावर मनाची एकाग्रता वाढते.
मंत्र जप केल्यामुळे सकारात्मक उर्जा मिळते. चालताना मंत्र बोलल्यावर तुमचे जवळपासचे वातावरण सकारात्मक होते.
चालता फिरता मंत्र जप केल्यावर नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते. तुमचे शरीर गतिमान असते. त्यामुळे रक्तसंचार चांगले होते. आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे.
चालता फिरता मंत्र बोलल्यावर जवळपासचे वातावरण अधिक चांगल्या पद्धतीने समजते. तुम्ही कोणत्यावेळी कोणत्याही ठिकाणी मंत्र जप करु शकता.