स्वत:ला संपवणाऱ्यांच्या आत्म्याचे काय होते? गरुड पुराण काय सांगते?

13th June 2025

Created By: Aarti Borade

गरुड पुराणामध्ये जन्म आणि मृत्यूसंबंधी माहिती आहे

हे पुराण वाचल्यावर व्यक्तीला वाईट व चांगल्या कर्माची माहिती मिळते

जीवनाचे 7 चक्र पूर्ण करण्याआधी जे आत्महत्या करतात त्यांच्या आत्म्याला त्रास होतो

काचेचे कासव पाण्यात ठेवल्याने धनलाभ होतो

फाशी, साप चावणे, जळणे, आत्महत्या हे सर्व अकाली मृत्यू श्रेणीत येतं

आत्मा मृत्यूनंतर 30-40 दिवसात नवे शरीर धारण करते

मात्र आत्महत्या करणाऱ्यांचा आत्मा भटकत राहातो