स्वयंपाकघरात तांब्याची भांडी का शुभ मानली जातात?
24 june 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
भारतीय संस्कृती आणि परंपरेत तांब्याच्या भांड्यांना धार्मिक महत्त्व आहे
हिंदू धर्मात तांब्याला अतिशय पवित्र धातू मानले जाते.
भगवान शिव आणि सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो.
तांब्याच्या भांड्यात अन्न शिजवल्याने किंवा पाणी साठवल्याने देव-देवतांचा आशीर्वाद मिळतो.
धार्मिक मान्यतेनुसार, तांबे सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो.
ज्योतिषशास्त्रात तांब्याचा संबंध सूर्याशी आहे. तांब्याच्या भांड्यांचा वापर केल्याने सूर्य बलवान होतो
वास्तुशास्त्रानुसार, तांब्याची भांडी घरात सुख आणि समृद्धी आणतात.
धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षात तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण केल्याने पूर्वजांना शांती मिळते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
अमिताभ बच्चन यांच्याकडून सोशल मीडियावर मोठी चूक; लक्षात येताच चाहत्यांची मागितली माफी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा