भारत-पाकिस्तानच्या 'या' सीमेवर काटेरी कुंपण का नाही?
7 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
'ऑपरेशन सिंदूर': भारताने पाकिस्तान आणि पीओकेच्या 9 भागांवर हवाई हल्ले केले
बहुतेक दहशतवादी पीओके सीमेवरून भारतात प्रवेश करतात.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अशी एक सीमा आहे जिथे काटेरी कुंपण नाही
पाकिस्तान आणि भारताच्या या सीमेला लोक भेट देण्यासाठी येतात.
येथे किशनगंगा नदी दोन्ही देशांना वेगळं करते. भारतात किशनगंगा म्हणतात ,तर पाकिस्तानात तिला नीलम नदी
ही नदी सोनमर्ग शहराजवळील कृष्णसार तलावातून उगम पावते आणि उत्तरेकडे वाहते.
ती नियंत्रण रेषेवरून काही अंतरावर जाते आणि गुरेझजवळ पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगित-बल्तिस्तान प्रदेशात प्रवेश करते.
तिथून ते पश्चिमेकडे वाहते आणि मुजफ्फराबादच्या उत्तरेस झेलम नदीला मिळते.
या नदीचा 50 किलोमीटरचा मार्ग भारताच्या नियंत्रण क्षेत्रात येतो. उर्वरित 195 किलोमीटर पाकव्याप्त काश्मीरमध्ये
किशनगंगा आणि नीलम नद्यांमध्ये सीमा कुंपण नाही, कारण दोन्ही नद्यांचे काही भाग भारत-पाकिस्तान दोघांच्याही नियंत्रणाखाली आहेत.
किशनगंगा आणि नीलम नद्यांमध्ये सीमा कुंपण नाही, कारण दोन्ही नद्यांचे काही भाग भारत-पाकिस्तान दोघांच्याही नियंत्रणाखाली आहेत.
'ऑपरेशन सिंदूरम'ध्ये नेमकी कोणती शस्त्रे वापरली गेली?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा