भगवान हनुमान यांना तुळस अर्पण केल्याने काय लाभ मिळतात?

10 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

अनेकदा लोकांच्या मनात शंका असते की हनुमानजींना तुळस अर्पण करावी की नाही?

धार्मिक मान्यतेनुसार, हनुमानजींना तुळस अर्पण करणे शुभ मानले जाते

हनुमानजींना तुळस खूप आवडते आणि त्यांना ती अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात

हनुमानजींना तुळस अर्पण केल्याने सर्व संकटांपासून मुक्तता मिळते

ज्योतिषशास्त्रानुसार, हनुमानजींना तुळस अर्पण केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात

हनुमानजींना तुळशीची माळ अर्पण केल्याने शनिदेवांचाही आशीर्वाद लाभतो

मंगळवारी तुम्ही हनुमानजींना तुळशीची पाने अर्पण करू शकता.

हनुमानजींना तुळशी अर्पण केल्यानंतर ती प्रसाद म्हणून सेवनही करू शकता

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)