EXCLUSIVE PHOTO : भारताने पाकिस्तानवर 1000 किलोचा बॉम्ब टाकला!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. भारताच्या ‘मिराज 2000’च्या 10 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन, मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचा बॉम्ब फेकला. भारताचे लढाऊ विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे. मेजर जनरल असिफ गफूर याने फोटो बालकोटमधील फोटो ट्वीट केले आहेत.

EXCLUSIVE PHOTO : भारताने पाकिस्तानवर 1000 किलोचा बॉम्ब टाकला!
Follow us on